April 2024

मकरसंक्रांत

मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा करतात. हा सण तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.भोगीच्या दिवशी स्त्रिया अभ्यंगस्नान करतात.तामिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात.भोगी वर लोक जुन्या आणि दुर्लक्षित गोष्टी टाकून देतात आणि नवीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात.ज्यामुळे बदल किंवा परिवर्तन होते.यावेळी मटार ( हिरवे …

मकरसंक्रांत Read More »

निवडणूक म्हणजे काय

लोकशाहीची एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. ज्याद्वारे जनता,लोक आपल्या प्रतिनिधींना निवडते. भारताची निवडणूक आयोग स्थिर संवैधानिक संस्था आहे.निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी संविधानानुसार करण्यात आली.भारत ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही आहे.निवडणूक आयोग ही भारताची संघराज्य संस्था आहे.जी राज्यघटनेच्या तरतुदीनुसार अंमलात आणली गेली आहे.जी भारतातील सर्व निवडणूक प्रक्रियांवर देखरेख आणि प्रशासन करण्यासाठी जबाबदार आहे.कोणताही पक्षपात …

निवडणूक म्हणजे काय Read More »

शिक्षक आणि विद्यार्थी आमच काम कोणत ? जरा विचार करा?

राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना अशैक्षणिक कामांचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.आवाज उठविला तरी शासन तेवढ्यापुरतं आश्वासन देत वेळ मारून नेते.आणि मूळ प्रश्न तसाच राहतो.शिक्षकांचं अध्यापनाकडे होणार दुर्लक्ष आणि त्याचे परिणाम याचा विचार करायला कुणालाच वेळ मिळत नाही.मुळात शिक्षकांची नियुक्ती कशासाठी आहे.याचाच सरकारला विसर पडतो.की काय ? अशी सध्याची स्थिती झाली आहे. एक ना अनेक …

शिक्षक आणि विद्यार्थी आमच काम कोणत ? जरा विचार करा? Read More »

Scroll to Top